कोकण मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्यास मुख्यमंत्र्यांना निवेदन
कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, असे साकडेही घालण्यात आले आहे.…