नारायणगावः यंदाचा उन्हाळा अत्यंत तप्त असल्यामुळे जुन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 12 गावांमध्ये...
सिंधुदुर्गनगरी | १ मे २०२६प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!!महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे मंत्री...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक २...
पालघरः तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने माय-लेकांना जोरदार धडक दिल्याने...
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली...
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या जागेवरच आता अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल, असा महत्त्वपूर्ण दावा आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक...
महाराष्ट्र सरकारने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देऊन या क्षेत्राच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असून,...
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावाला दरवर्षी पावसाळ्यात हातेरी नदीच्या महापुराचा मोठा तडाखा बसतो. मात्र, यंदा पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले...