
विठ्ठलभक्तांसाठी सेवाभावाचा महाप्रसाद; पाच हजार वारकऱ्यांना पाणी-फराळ
अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेली आषाढी वारी ही केवळ श्रद्धेची यात्रा नसून सेवाभाव, समर्पण आणि समाजातील एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड गजर करत लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या भक्तांच्या सेवेसाठी दरवर्षी विविध…








