राज्यातील प्रत्येकाला मिळणार नळाद्वारे पाणी …

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई राज्यातील प्रत्येक घरात नळ हे शासनाचे धोरण असून, त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.बोर्डीकर म्हणाल्या, जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात एकूण ५१ हजार ५६०…




