कणकवलीत स्वच्छतेचा बोजवारा – नागरिकांचा संताप उफाळला

कणकवली : नगरपंचायतीकडून निरोगी आयुष्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रोगराईला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायतीसमोरील शिवाजीनगरकडे…








