
दिल्लीतल्या घटनेचे पडसाद कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट
रत्नागिरी : राजधानी दिल्लीत झालेल्या भयंकर स्फोटाच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून समुद्रामार्गे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा घातपात घडू नये यासाठी कोकण किनारपट्टीवर तातडीने ‘हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात शांतता आणि सुरक्षितता…







