
मच्छीमारांना दिलासा! डिझेल दरासह सर्व प्रश्नांवर सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे
महाराष्ट्र सरकारने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देऊन या क्षेत्राच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असून, त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले…








