कोकणशाही

कोकणशाही

उपजिल्हा रुग्णालय जागीच उभे राहणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – आ. दीपक केसरकर यांची मोठी घोषणा

 सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या जागेवरच आता अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल, असा महत्त्वपूर्ण दावा आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर म्हणाले की, जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना त्यांनीच आणली, मात्र राजघराण्यातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या वेळेत न मिळाल्याने…

प्रमोद जठार यांचा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल; पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला आहे. विधानभवन येथे हा अर्ज दाखल करताना राजकीय वातावरण उत्साहपूर्ण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी श्री. प्रमोद जठार…

मच्छीमारांना दिलासा! डिझेल दरासह सर्व प्रश्नांवर सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे

महाराष्ट्र सरकारने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देऊन या क्षेत्राच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असून, त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले…

हातेरी नदीचा नवजीवनाकडे प्रवास – गाळ उपशामुळे पुराचा धोका कमी!

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावाला दरवर्षी पावसाळ्यात हातेरी नदीच्या महापुराचा मोठा तडाखा बसतो. मात्र, यंदा पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून, “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून नदीतील गाळ उपसा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या कामामुळे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या…

“मान्सूनपूर्व सज्जता: २४ तास सतर्कतेचा इशारा – प्राजक्ता शिरवलकर”

कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क रहावे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने त्या ठिकाणी पोचत नागरिकांना मदत मिळाली पाहीजे. कोणतीही हयगय होता…

कळसुलकर प्राथमिक शाळेचा प्रज्ञाशोधात झंझावात; १३ विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत प्रज्ञाशोध परीक्षेत’ शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विविध पदकांवर…

विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या संघर्षात विकासाचा बळी!

  सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद आणि सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळे खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा येथील विकासकामे ठप्प पडल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी केला आहे.या भागातील कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देण्यात आली…

☀️ “उन्हाळा २०२६: ‘सुपर एल निनो’चा धडाका आणि वाढतं उष्माघाताचं संकट”

निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण…

उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले शुभाशीर्वाद

कणकवली; भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी…

सह्याद्रीचा श्वास गुदमरतोय: बेकायदा खननाविरोधात नागरिकांचा आवाज

सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसंपन्नतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यात सध्या निसर्गाचा मोठा विनाश सुरू आहे. विकास आणि उत्खननाच्या नावाखाली डोंगरांची राजरोस कत्तल केली जात असून या डोंगरफोडीमागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले…