राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणनेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात!

मुंबई : देशभरातील सागरी मच्छीमारांची अचूक माहिती मिळविण्यासाठी देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वित्तीय सहाय्याने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ही जनगणना करण्यात येणार आहे.दरम्यान, यंदा मोबाइल ॲपच्या माध्यमातून…








