सावडाव धबधब्यातून हरित संदेश; पत्रकार संघाचे वृक्षारोपण अभियान

कणकवली : पर्यावरणाचा बिघडता समतोल सावरण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सावडाव धबधबा परिसरात…








