‘मन की बात’मधून विकासाचा संकल्प; विशाल परबांचा उत्स्फूर्त सहभाग!

सावंतवाडी : मन की बात म्हणजे केवळ एक संवाद नसून, देशवासीयांच्या भावना, अपेक्षा आणि विश्वास यांना अभिव्यक्त करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रत्येक विचारातून राष्ट्रनिर्माण, समाजसेवा, नवकल्पना आणि जनसहभागाचा संदेश मिळतो.आज भारतीय जनता पार्टी…








