“आपत्तीपूर्व तयारीत गावपातळीवर सतर्कता हवी!” – प्रांताधिकारी जगदीश कातकर

कणकवली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अत्यावश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी ही फक्त तालुकास्तरावर किंवा महसूल यंत्रणेची नसून सर्वप्रथम गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत ते…








