पावसाने मारली दडी, सिंधुदुर्गातील बळीराजा चिंतेत

सिंधुदुर्ग : गोव्यातून मान्सून वेळेत सिंधुदुर्गात दाखल झाला असला तरी जून महिना संपत आला तरी पावसाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.मान्सूनच्या आगमनानंतर बळीराजाची शेतीची लगबग सुरू झाली आणि अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली. मात्र…








