
“वीज खंडित झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई”; पालकमंत्री नितेश राणेंचा महावितरणला इशारा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचीगंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात वारंवार वीज खंडित होणार नाही याची यंत्रणेने चोख दक्षता घ्यावी आणि मान्सूनपूर्व…








