Category बातम्या

“मान्सूनपूर्व सज्जता: २४ तास सतर्कतेचा इशारा – प्राजक्ता शिरवलकर”

कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क रहावे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने त्या ठिकाणी पोचत नागरिकांना मदत मिळाली पाहीजे. कोणतीही हयगय होता…

कळसुलकर प्राथमिक शाळेचा प्रज्ञाशोधात झंझावात; १३ विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत प्रज्ञाशोध परीक्षेत’ शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विविध पदकांवर…

विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या संघर्षात विकासाचा बळी!

  सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद आणि सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळे खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा येथील विकासकामे ठप्प पडल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी केला आहे.या भागातील कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देण्यात आली…

☀️ “उन्हाळा २०२६: ‘सुपर एल निनो’चा धडाका आणि वाढतं उष्माघाताचं संकट”

निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण…

उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले शुभाशीर्वाद

कणकवली; भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी…

सह्याद्रीचा श्वास गुदमरतोय: बेकायदा खननाविरोधात नागरिकांचा आवाज

सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसंपन्नतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यात सध्या निसर्गाचा मोठा विनाश सुरू आहे. विकास आणि उत्खननाच्या नावाखाली डोंगरांची राजरोस कत्तल केली जात असून या डोंगरफोडीमागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले…

प्रमोद जठार यांना भाजपाकडून विधान परिषदची उमेदवारी जाहीर

भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा साईनाथ गांवकर / कोकणशाही नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी (२०२६) पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस…

“स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांच्या नावाने मुंबई-पुणे मार्गाचा गौरव करण्याची मागणी

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा-खंडाळा घाट परिसरातील “मिसिंग लिंक” मार्गाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार आहे. या मार्गाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्याची मागणी संतोष पटकारे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व…

कुडाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररील्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा…

खासगी शाळांना इशारा! मराठी शिकवणे अनिवार्य, नियमभंगाला मोठा दंड

मुंबई : राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्येमराठी भाषा शिकवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.शासनाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असणार आहे. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आले असून वारंवार नियम…