गेल्या चार वर्षां पासून जलजीवन चे काम ठप्प….

सावंतवाडी माडखोल गावात शासनाने चार वर्षांपूर्वी जलजिवन मिशन योजना मंजूर करूनही अद्याप या योजनेचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पर्यायाने या योजनेचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसात या योजनेचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायतीसमोर शुक्रवारी २१ मार्च…

