मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय ; 30 जूनपर्यंत मिळणार कर्जमाफी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली. “कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून…






