मत्स्यव्यवसाय नुकसानभरपाईला गती; पालकमंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात झालेल्या नुकसानीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दि. ९ ऑक्टोबर २०२५ व दि. १० ऑक्टोबर २०२५ तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. २९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या विशेष…








