‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’; कलमठ ग्रामपंचायतीचा अनोखा संदेश!

कलमठ ग्रामपंचायतचा ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चासंदेश विधवा प्रथेला विरोध करणाऱ्या तृप्ती आशुतोष ठाकूर यांना ध्वजारोहणाचा मान. संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा होत आहे. कलमठ ग्रामपंचायत दरवर्षी कलमठ गावातील…








