ओसरगाव टोल नाका रद्द करा! नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा ठाम पवित्रा

कणकवली : ओसरगाव येथे प्रस्तावित टोल नाका जिल्ह्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टोल नाका तात्काळ रद्द करून जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली आहे.…







