कोकणशाही

कोकणशाही

बंदर विकासाला नवा वेग; मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणेंची महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक संपन्न!

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.…

पिंगुळीत रंगला संस्कृतीचा महोत्सव; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या संस्थेच्या कार्यामुळे ठाकर संस्कृती टिकून असून पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जगभरात पोहोचली आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मा. श्रीम तृप्ती धोडमिसे यांनी काढले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या…

आरोंद्यात सातेरी भद्रकाली पंचायतनचा भक्तीमय “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” उत्साहात संपन्न

आरोंदा येथे श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. या विशेष प्रसंगी भाजप युवा नेते मा. विशालजी…

श्री देवी माऊली पंचायतन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विशाल परब दाम्पत्याची उपस्थिती

आडाळी येथील श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते मा. विशालजी परब यांनी आपली पत्नी सौ. वेदिकाताई परब यांच्यासह मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देवाचे दर्शन घेऊन कोकणच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.आडाळी येथे सध्या…

पेट्रोल, डिझेल, गॅस वापरात काटकसर करा : पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १०) देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले. तेलंगणामध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात…

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा रौद्रावतार; मुसळधार पावसाने धास्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रत्नागिरी शहरासह चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर आदी भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून…

कलंबिस्त-वेर्ले मार्गावर अपघाताचा गोंधळ, वाहतूक विस्कळीत

सावंतवाडी : कलंबिस्त-वेर्ले मार्गावर शनिवारी दुपारी २ वा. च्या सुमारास टाटा पंच कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी अमित लिंगवत, त्यांच्या पत्नी…

निसर्गाचा तांडव कायम: सिंधुदुर्गात तिसऱ्या दिवशीही वादळी पाऊस

कणकवली : सिंधुदुर्गात गुरुवारपासून सातत्याने वळवाचा पाऊस पडत आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही पावसासोबतच वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरे तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी…

गोठोसला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घरांचे मोठे नुकसान

कुडाळ तालुक्यात आज झालेल्या वातावरणातील बदलाचा मोठा फटका गोठोस गावाला बसला आहे. सोसाट्याचा वाऱ्यामुळे येथील ग्रामस्थ राजाराम धोंडू खरात यांच्या घरावरील व समोरील मंडपाचे सर्व पत्रे उडून गेले असून, या दुर्घटनेत त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची मोठी घोषणा; कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या आठ दिवसांत शहरात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. यासाठी स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार…