
आंबा-काजू बागायतदारांना दिलासा मिळणार! ना. नितेश राणेंच्या पुढाकाराने मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक
मुंबई : कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार स्तरावर महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून या सर्व विषयासाठी नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने आंबा व काजू बागायतदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष…








