
राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे ; मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.मंत्रालयात राज्यातील तलावांचे ठेके आणि मत्स्य उत्पादन…








