
आता वीजसाठी मारावा लागणार रिचार्ज ; होऊ शकते ग्राहकांनी लूटमार
कणकवली प्रतिनिधी दि ०६ राज्य सरकारने महावितरण ऐवजी अदानी आणि आणखी काही समूहासोबत करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसविण्याचा घाट घातला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लुटमार होणार आहे. पुढील काळात वीज ग्राहकांना मोबाईल प्रमाणे वीजेचा रिचार्ज मारावा लागणार आहे.महाराष्ट्र…








