
आगीचे तांडव; २५ मुक्या जीवांचा दुर्दैवी अंत
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज पहाटे भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले. पहाटे…








