
🌿 गणेश चतुर्थीपूर्वी आंबा-काजूची नुकसानभरपाई द्या; शिवसेनेचा तहसीलदारांना इशारा!
सावंतवाडी : शासनाने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई मंजूर केली असली, तरी गणेश चतुर्थीपूर्वी ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या मदतीसाठी प्रतीक्षा करायला लावू नका, अशी भूमिका…








