
आंबोलीत पर्यटकांची गैरसोय थांबणार! पालकमंत्री नितेश राणेंच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
सिंधुदुर्ग : आंबोलीतील वाहतूक, पर्यटक सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय…








