लिलाव प्रक्रिया रखडली, रेवंडी ग्रामस्थ आक्रमक; उपोषणाचा इशारा

रेवंडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या…







