🌾 भातलावणीवर गवारेड्यांचा हल्ला; वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी

सावंतवाडी : रानटी प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी गंभीर बनल्या आहेत. पाडलोस केणीवाडा येथील शेतकरी राजन तुकाराम नाईक यांनी मोठ्या कष्टाने व खर्च करून केलेली भातलावणी गवारेड्यांच्या कळपाने दुसऱ्यांदा फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी…








