मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, महायुती सरकारचा प्रयत्न; मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे …

कणकवली, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे, अशी घोषणा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटविणे यालाही प्राधान्य दिले जात आहे, असे राणे म्हणाले.प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत…







