कोकणशाही

कोकणशाही

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, महायुती सरकारचा प्रयत्न; मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे …

कणकवली, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे, अशी घोषणा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटविणे यालाही प्राधान्य दिले जात आहे, असे राणे म्हणाले.प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत…

काजू बागेला आग; काजू बाग जळून बेचिराख, मोठे नुकसान

कुडाळ वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घर परिसरातील काजू बागेला रविवारी दुपारी १ वा. च्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. ठाकुर यांच्या घरातही या आगीच्या ज्वाला घुसून कपडे जळून खाक झाले. सुदैवाने स्थानिक…

कोकणात लवकरच उभारणार ‘मालवणी भाषा भवन’….

सावंतवाडी  :  कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या…

भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भूमिका | साईची चावडी | अपेक्षांची पंचवीशी

kokanshahi |✍️ (साईनाथ गांवकर/ मुख्य संपादक- कोकणशाही 9405466770) सिंधुदुर्ग जिल्हा पर्यायाने कोकणच्या विकासाची संकल्पना मांडणारे सरपंच परिषद, नगरसेवक परिषद, उद्योजक मेळावे, बहुचर्चित जाबसाल, व्हिजन सिंधुदुर्ग २०३०, आरसा कोकणाचा यांसारखे एक ना अनेक उपक्रम कोकणशाहीने अगदी सुरुवातीपासूनच हाती घेतलेत. त्यातलाच एक…

राजकारण तापलं!स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात ;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने केली आक्षेपार्ह कविता…

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई स्टँडअप कॉमेडियन समय रैना वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह कविता सादर केली. कवितेचा हा व्हिडीओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. त्यांनी कुणाल कामराच्या सेटची…

मुंबई -गोवा महामार्गावर विचित्र अपघात ; ट्रक दरीत कोसळला….

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई – गोवा महामार्गावर रविवारी २३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरणाऱ्या बलकर ट्रेलरने ट्रक व मोटारीला दिलेल्या धडकेत आठजण जखमी झाले आहेत. गोव्याहून मुंबईच्या दिशेने रविवारी २३ रोजी सकाळी घाट उतरणाऱ्या बलकर ट्रेलरचा चालक…

९ किलो गांजा घेऊन येणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या…

रत्नागिरी रत्नागिरीत गांजा घेऊन येणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ही कारवाई रविवार, २३ मार्च रोजी सकाळी सांगली फाट्यावर करण्यात आली. यातील संशयिता कडून ९ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.सत्यजित जाधव (३४, रा. विकासनगर, इचलकरंजी) असे…

सततच्या वाढत्या तापमानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम ; मंत्री नितेश राणेंकडे मदतीची मागणी

कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर पासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या अडचणीत आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मोहोर गळू लागला असून, तयार होत असलेल्या आंब्यांची गुणवत्ता देखील घसरत आहे. परिणामी, यावर्षी मर्यादित आलेले आंबा उत्पादन आणखी घटण्याची…

नागपूर राड्याचा मास्टर माईंड च्या घरावर बुलडोझर….

ब्यूरो न्यूज कोकणशाही नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घराला नोटीस बजावण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.नागपूर महापालिका फहीम…

राज्यातील प्रत्येकाला मिळणार नळाद्वारे पाणी …

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई राज्यातील प्रत्येक घरात नळ हे शासनाचे धोरण असून, त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.बोर्डीकर म्हणाल्या, जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात एकूण ५१ हजार ५६०…