बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्यांनाही बांगलादेशात पाठवू ; मंत्री नितेश राणे

रत्नागिरी प्रतिनिधी, बांगला देशी, रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगला देशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच, तर बांगला देशी नागरिकांसह आश्रय देणाऱ्यांनाही बांगला देशात पाठवून देऊ, असा इशारा बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री…








