निधीचा पारदर्शक वापर आणि जलप्रकल्पांना गती; पालकमंत्री नितेश राणे यांची भूमिका

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्यमान मापदंड अपुरे ठरत असून त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…








