“जलव्यवस्थापनातून समृद्धीकडे: सिंधुदुर्गचा आदर्श”

पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली असून, जलसंपत्तीचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येक थेंब जपून वापरणे हीच खरी जलसंस्कृती असून…








