जिल्ह्याचा ५ कोटी ७९ लाख रुपयांचा टंचाई आराखडा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक…








