कोकण किनारपट्टीवर संकटाचे ढग! यंदा 24 दिवस समुद्र ‘उधाण’

4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा रायगडातील 145 गावांना यावर्षी पुराचा धोका उद्भवणार आहे. पावसाळ्यात २४ दिवस मोठे उधाण येणार असून तब्बल साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. याच काळात मुसळधार पाऊस कोसळल्यास किनारपट्टीवरील गावांमध्ये पाणी घुसून…








