
रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान…
नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंबस्तरावर ‘स्वच्छ माझे अंगण’ हे अभियान जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत है अभियान असून, उत्कृष्ट स्वच्छता असणाऱ्या कुटुंबांचा जि.प.कडून गौरव करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत…








