
महावितरण मोर्चा नंतर,अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…
कुडाळ ; प्रतिनिधी अदानी गो बॅक, फडणवीस सरकारचा निषेध असो, स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत, कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजे, महावितरणचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे, असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ…






