
नद्या गाळमुक्त करण्यासाठी हाती घेणार विशेष मोहीम; पालकमंत्री नितेश राणे
पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक उपाय म्हणजे नद्यांमधील गाळ काढून नद्या गाळमुक्त करणे. पहिल्या टप्प्यात ४ ठिकाण निश्चित…







