Category बातम्या

औरंगजेबाची कबर हटविण्याची विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी…

सावंतवाडी प्रतिनिधी संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, अशी मागणी आज विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या मागणीसाठी आज हिंदू बांधव, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या माध्यमातून संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले.…

बिबट्याच्या हल्ल्यात १ गंभीर प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू…

चिपळूण चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली या दुर्गम अशा गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने एका घरात शिरून घरातील व्यक्तीवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. यावेळी घरात अचानक बिबट्या शिरल्यानंतर घरातील व्यक्ती घाबरून गेल्या. अचानक हल्ला केल्याने या घरातील आशिष शरद महाजन हे…

छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष

विजयदुर्ग (प्रतिनिधी)- किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेड मार्फत तोफगाडा लोकार्पण सोहळा…

सोन्याला सोन्यासारखे दिवस ;सोन्याचे दर गगनाला…

ब्युरो न्यूज कोकणशाही सोन्याचे दर कमी व्हायचं नावच घेत नाही. गेले काही दिवस सोन्याला सोन्यासारखे दिवस आलेले पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा भाव वाढतोच आहे. लग्नाचा हंगाम सुरु असल्याने सोन्याची मागणीही जास्त आहे. सोन्याची ही मागणी पाहता सोन्याची किंमत वाढताना…

अन् तिचा दहावीचा शेवटचा पेपर राहूनच गेला ; भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

कुडाळ, ती दहावीची परीक्षा देत होती. सोमवार, दि. १७ रोजी शेवटचा भूगोलचा पेपर होता. त्यासाठी ती रविवारी हायस्कूलमध्ये क्लासला जातानाच तिच्यावर काळाने घाला घातला अन् दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर तिचा राहूनच गेला.कुडाळ तालुक्यातील पाट तिठा (माऊली मंदिर) येथे डंपर व…

पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरआत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू…

ब्युरो न्यूज कोकणशाही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) रविवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू झाला. एका बलूच बंडखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक लष्करी ताफ्यात घुसवून स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेच इतर बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांवर सशस्त्र हल्ला चढविला. या…

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची वर्णी…

मुंबई विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपा शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत विजय मिळाल्यामुळे ५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. या पाच जागंसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार…

दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम…

दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा मधील तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकादमीचे सचिव, मा. डॉ अरुण गोडकर, व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिकेत वजराटकर (…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही.;पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन

महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट *रुग्ण सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही फोटो;कणकवलीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे…

विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार…

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी गुरुवार २७ मार्च २०२५ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांच्या कोट्यातील तीन उमेदवार जाहीर केले आहेत. लवकरच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या कोट्यातली प्रत्येकी…