
रायगड जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक…
रायगड प्रतिनिधी उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याचा परीणाम धरणांतील पाणी साठ्यावर होता दिसतो आहे. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. २८ धरणांमध्ये ४३.९९ टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. या पाण्यावर पुढील…





