
रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचा रौद्रावतार; मुसळधार पावसाने धास्ती
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रत्नागिरी शहरासह चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर आदी भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून…








