
सरकार न्यायाच्या भूमिकेत… तरी ‘शेट्टीं’चा रस्ता रोकोचा अट्टाहास का?। रोखठोक । kokanshahi ।
साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग कोकणातील आंबा–काजू बागायतदारांच्या प्रश्नांवर राज्य सरकार हालचाली करत असताना अचानक रस्ता रोको आंदोलनाचा सूर आक्रमक का झाला, हा प्रश्न आता सर्वसामान्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. नुकसान झालेल्या बागायतदारांच्या वेदना खरी असल्या, तरी त्या…








