
आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर ; नुकसान भरपाई देणार – मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि मंत्री आमदार,अधिकारी अशी बैठक लवकरच घेणार-माझ्या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यामुळेच मी अधिवेशनातून येथे तुमच्यासाठी पोचलो९०% नुकसानीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल शासनाला सादर-सरकार म्हणून मोर्चाला सामोरे आल्याने शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश…








