
कोकणातील प्रवाशांसाठी खूशखबर; वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ
रत्नागिरी : कोकणात प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला…








