
वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का ; उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य ; उबाठा पक्षामध्ये सन्नाटा
वैभववाडी : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज छानणीच्या दिवशी…





