
राज्यात बर्ड फ्लूचा कहर! 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी नष्ट
मुंबई : नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेला बर्ड फ्लूमुळे आत्तापर्यंत १२ पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून ३.८९ लाख कोंबड्या तसेच, २१ लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून…








