Category बातम्या

Re-NEET 2026 आधी सरकारची मोठी कारवाई; टेलिग्रामचे फीचर्स बंद

NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरूTelegram temporary block in india amid NEET 2026 Re-Exam : टेलिग्रामवर सरकारची मोठी कारवाई! re-NEET परीक्षेसाठी तात्पुरती बंदी. कधीपासून पुन्हा सुरू होणार जाणून घ्याकेंद्र सरकारने एक धक्कादायक…

रायगडातील सागरी विकास प्रकल्पांना गती; मंत्री नितेश राणे यांचे संबंधितांना निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील आर.सी.एफ. कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधांची उपलब्धता याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री…

मत्स्यव्यवसाय, जलशेती आणि मच्छिमार कल्याणाला प्राधान्य; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांसंदर्भात आज मंत्रालयातील माझ्या दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आणि प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात…

घरातून बाहेर पडल्या आणि परतल्याच नाहीत; महिलेचा शोध सुरू

कुडाळ : बिबवणे नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम (28) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत.याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. संजना साटम या 5 जून रोजी सकाळी आपल्या घरातून कुडाळ येथे जाण्यासाठी बाहेर…

निधीचा पारदर्शक वापर आणि जलप्रकल्पांना गती; पालकमंत्री नितेश राणे यांची भूमिका

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्यमान मापदंड अपुरे ठरत असून त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

पावसाने मारली दडी, सिंधुदुर्गातील बळीराजा चिंतेत

सिंधुदुर्ग : गोव्यातून मान्सून वेळेत सिंधुदुर्गात दाखल झाला असला तरी जून महिना संपत आला तरी पावसाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.मान्सूनच्या आगमनानंतर बळीराजाची शेतीची लगबग सुरू झाली आणि अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली. मात्र…

अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याचा राग; नऊजणांविरुद्ध गुन्हा

कणकवली : अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवल्याच्या व अन्यायाविरुद्ध लढा देत असल्याच्या रागातून समीर सदानंद सामंत (रा. फोंडाघाट बिझलीनगर) यांच्यावर संजय आंग्रे व त्यांच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची तक्रार दाखल झाली आहे. यात समीर सामंत यांच्या हातातील २८ हजारची अंगठी व…

घारपी शाळेत शिक्षणाचा उत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे औक्षणाने स्वागत

बांदा : दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा घणाणली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीचे अंगण बालहास्याने बहरून गेले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षणाची गुढी उभारण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि उत्साहाने भरलेले वातावरण…

वाघबीळच्या धोकादायक वळणावर ट्रक-रिक्षा धडक; मोठी दुर्घटना टळली

सावंतवाडी : शिरोडावरून सावंतवाडीच्या दिशेने दिगंबर शंभा केरकर (आरोंदा) हे आपल्या ताब्यातील रिक्षेत एक प्रवासी (MH.07. AH.1246) घेऊन सावंतवाडी येथे जात असतानाच आजगाव वाघबीळ येथे वळणावर सावंतवाडी ते रेडी येथे (MH.09.GJ.9747) एम डी सोहेल (झारखंड) हा ट्रक घेऊन जात असताना…

कणकवली नगरपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा? बंडू हर्णेंचा मोठा आरोप!

कणकवली : कणकवली नगरपंचायतीत विविध विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनीच गैरव्यवहाराला चालना दिल्याचा आरोप माजी नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.माजी नगराध्यक्ष समीर…