Category बातम्या

वैभव नाईकांवर राकेश नेमळेकरांचा घणाघात । 10 वर्षांच्या अपयशामुळेच जनतेने घरी बसवलं ।

कुडाळ : दहा वर्षे जनतेने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, सत्ता दिली, अधिकार दिले; मात्र त्या दहा वर्षांत मतदारसंघाचा कायापालट करण्याऐवजी आता सत्ता गेल्यानंतर दुसऱ्यांनी सुरू केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची धडपड सुरू आहे. दहा वर्षे आमदार असताना विकास…

🟧 कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कणकवली पंचायत समितीतर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार…

आरोंद्यात रस्त्यावर गुरांचा धुमाकूळ; अपघाताला खुले आमंत्रण!

सावंतवाडी : आरोंदा परिसरात सध्या मोकाट गुरांचा वावर वाढल्याने वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. ही गुरे दिवसा रस्त्यावर फिरताना तसेच रस्त्यावरच बसून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनधारकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अपघाताची…

अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत इंगळे यांची बिनविरोध निवड! । Kokanshahi ।

देवगड : अखिल भारतीय गोंधळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजेंद्रजी वनारसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच कोकण विभागीय अध्यक्ष श्री. रमेश गोंधळी यांनी त्यांच्या निवास्थानी बैठकीचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली त्यावेळी…

बालघरातील चिमुकल्यांना हॉटेलमध्ये स्नेहभोजन; शैक्षणिक साहित्याचीही भेट

अहिल्यानगर : बालघरातील मुलांना त्यांच्या नेहमीच्या निवासाच्या वातावरणापेक्षा वेगळे ठिकाण पाहता यावे, त्यांना काही काळ आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि इतर मुलांप्रमाणे हॉटेलमध्ये भोजनाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि हॉटेल शिंदेशाही यांच्या संयुक्त विद्यमाने…

मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी राणे कुटुंबाचा दिल्ली दरबारात जोरदार पाठपुरावा!; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची सकारात्मक भूमिका!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण…

यंगस्टार मित्रमंडळाच्या श्रावणमेळ्यात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रावणमेळ्याचा उत्साहात समारोप झाला. या मेळ्यानिमित्त रानभाजी पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांचा भावगीत व भक्तिगीतांचा ‘सुरसंगम’ हा सुरेल…

झाडी हटली, धोका टळला; आडारी मार्गाला मिळाला मोकळा श्वास!

मालवण : शहरातील देऊळवाडा-आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या व वेली वीज वाहिन्यांना घासत असल्याने आडारी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज वाहिन्यांवरील…

वेंगुर्ले ते अक्कलकोट प्रवास आता अधिक सोयीचा; ३० ऑगस्टपर्यंत जादा बसची सुविधा!

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातर्फे २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७.४५ वाजता वेंगुर्ले-अक्कलकोट ही जादा बस सोडण्यात येणार आहे. ही बस वेंगुर्ले बस स्टॅण्डवरून निघणार असून मठमार्गे कुडाळ, कणकवली, बावडामार्गे अक्कलकोट असा प्रवास…

शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत – हर्षदा वाळके

नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ; प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम संजय पेटकर / कोकणशाही कणकवली :प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आम्हाला दिसत…