प्रवाशांनो सावध व्हा..! रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी 17 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, रेल्वे प्रवाशांसाठी मोफत सामान भत्त्याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, जी पाळली जात आहे.त्यामुळे आता रेल्वेतूनही सामान घेऊन जाताना…




